Sunday, September 14, 2025 12:14:28 AM
गेल्या दहा वर्षांत, भारताने ईशान्येकडे 1700 किमी रेल्वे मार्ग बांधला आहे. सैन्य तैनात करण्यात लागणारा वेळ कमी करणे आणि रसद क्षमता वाढवणे हे उद्दिष्ट भारताने ठेवले आहे. नवीन प्रकल्पाचाही हाच उद्देश आहे
Amrita Joshi
2025-09-13 19:01:42
दिन
घन्टा
मिनेट